पोस्ट्स

अर्थ वाणी

उत्सवाचे अर्थकारण... या वर्षातील पहिला सण तो म्हणजे "मकरसंक्रांत" या सणाच्या 14 दिवसात अनेक हातांना काम मिळते आणि नवनवीन प्रयोग केले जातात जेणेकरून नवीन व्यवसाय व उद्योग निर्माण होण्यासाठी मदत होते. काय वाटतं तुम्हाला उद्योगांना चालना देण्यासाठी सण असावेत ना. .. .. Comments box मध्ये नक्की share करा. .. . तुमची प्रतिक्रिया.. .!

सुविचार

  Knowledge-based society needs good books as well as good readers. 

डॉ. इशर... एक हिरा...!

इमेज
    डॉ. इशर जॉर्जे अहुलुवालिया या ख्यातनाम अर्थतज्ञ होत्या. या वर्षी आपण जे उत्तम हिरे गमावले त्यात हाही एक अजोड हिरा हरवला.यांनी ज्या संस्थंमध्ये काम केलं त्या संस्था आता नावाजलेल्या स्वरूपात आहेत. यांनी केलेल्या आर्थिक विचारमंथनात शहरीकरण आणि शिक्षण या दोन बाबींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.   Indian Council for Research on International Economic Relations (ICRIER) या संस्थेच्या त्या अध्यक्ष पदी कार्यरत होत्या. १५ वर्षांचा असा प्रदीर्घ काळ त्या या संस्थेत काम करत होत्या. त्यांनी केलेल्या शिक्षण व साहित्यातील योगदानाबद्दल २००९ मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. मॉन्टेकसिंग अहुलुवालिया यांच्या नावाचं मोठं वलय असूनही आपल्या क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. Industrial Growth in India: Stagnation Since the Mid-सिक्सटीएस(1986) आणि  Productivity and Growth in Indian Manufacturing (1992) हि औद्योगिक अर्थशाश्त्रातील भरीव पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  तसेच शहरीकरणावरही दोन पुस्तके लिहिली आहेत. ती म्हणजे  Transforming our Citie...

पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (2)

इमेज
  पर्यटन उद्योजकता - कास  विकासाची (2) भारतात 40 हून अधिक जागतिक वारसा प्राप्त अशी पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत. भारतात गोवा जम्मू काश्मीर लेह लडाख राजस्थान उत्तर प्रदेश केरळ महाराष्ट्र आग्रा छत्तीसगड पंजाब हरियाणा इंदोर या ठिकाणचे पर्यटन सदासर्वकाळ खुले आहे. भारतात एकूण दहा प्रकारचे पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी वाव आहे. ज्यामध्ये महत्त्वाचे आकर्षणे खेळातील वैविध्य आहे. राजस्थान, उत्तरप्रदेशच्या सन महोत्सवाचे एक वेगळे आकर्षण जगभरात आहे त्याचाही वापर आपण व्यावहारिक पर्यटनासाठी करू शकतो. ट्रेकिंग करणाऱ्यासाठी काही निवड ठिकाणे, अनवट वाटा यांचे वर्गीकरण करून गरजेनुसार पर्यटनस्थलांची उपलब्धता करून देऊ शकतो.  ज्याला आपण साहसी भटकंती म्हणू शकतो. त्यानंतर जंगल सफारी निसर्ग सफारी, वाळवंटातील उंट सफारी आणि जागतिक वारसा असणारी स्थळे यांचे उत्तम नियोजन करून पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते.  अजोड वास्तुशिल्पे प्राचीन लेणी आणि गुहा यांच्यासाठी स्वतंत्र शाखा काढता येईल. अश्या प्रकारे पर्याटनासाठी अनेक वाट खुणावत आहेत. भारतात 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो...
 "स्त्री जन्माचं स्वागत करूया...!"      "तूच दंडदुत, तूच न्यायाधीश आणि तूच वधक"  असा व्यापक प्रश्न घेऊनच का होईना पण स्त्री जन्माचं स्वागत करायला हवंय...तेही धाडसानं! थोडा बिनधास्तपणा वाढला आहे स्त्रियांचा. म्हणूनच प्रश्न हा आहे कि असं कश्यासाठी सांगावं लागत. का म्हणून हि स्वतंत्र उखळ करून द्यायची? प्रत्येकाने आपल्या अस्तित्वाची जाणीव स्वतः ठेवायला हवी. यासाठी केवळ आणि केवळ संस्कृती कारणीभूत नाही तर आपल्यातला मागासलेपणा कारणीभूत आहे असे मला वाटते.   स्त्री म्हणजे वात्सल्य , ममता आणि करुणेचा महासागरच! स्त्री हि जन्मत:च त्याग सहनशीलता आणि संयम याचे मूर्तिमंत प्रतिक आहे. १९व्या शतकात बुरखा काढून स्त्रियांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली, २० व्या शतकात कार्याश्मता वाढवली आणि २१ व्या शतकात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.      पुरुषसत्ताक संस्कृतीच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व मान्य करणाऱ्या स्त्रिया आजही आदर्श म्हणून गौरविल्या जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर, पतीने त्याग केला तरीसुद्धा 'ब्र' न काढणारी सोसीक वसुंधरापूत्री सीता , नवरा आंधळा आहे म्...

खुणावणऱ्या बाजारपेठा

  काही वेळा तर खास ठिकाणी बाजारपेठ नव्याने तयार करून सजवल्या जातात. भिन्न प्रकारच्या वस्तूंवर वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्कॉउंटचा वर्षाव केला जातो. भारतात आणेल परंपरा आणि प्रादेशिक रूढी पूर्वापार चालत आल्या  आहेत. त्यामुळे भारतात  सांस्कृतिक आणि धार्मिक रूढींना एक महत्त्वाचे स्थान आहे .  त्यामुळे  अर्थव्यवस्थेत  रॊजगार  निर्मितीचे  एक महत्त्वाचे मध्यम म्हणून उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे किंबहुना सनांचे व उत्सवांचे अर्थकारण हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अंगभूत घटक आहे असेच म्हणावे लागेल. भारतात संस्कुतिक आणि धर्मिक रूढींना देशाच्या राज्यघटनेने मान्यता दिली आहे. भारतात राज्यसभेने ५१ उत्सवांना मान्यता दिली आहे त्यातील  उत्सव  हे राष्ट्रीय सन म्हणून आनंदाने आणि  उत्साहाने साजरे केले जातात. आपल्याकडे रूढी आणि परंपरा आणि वारसाने चालत आलेल्या अनेक गोष्टींना अप्रत्यक्ष लोकमान्यता आहे. हि लोकमान्यताच आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवत असतात . अशा वातावरणात अनेक उत्सवांमध्ये घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते हे निरनिराळ्या माध्यमातून ग्राहकांच्या प...

पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (भाग २)

इमेज
 पर्यटन उद्योजकता - कास  विकासाची (भाग २) भारतात 40 हून अधिक जागतिक वारसा प्राप्त अशी पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत. भारतात गोवा जम्मू काश्मीर लेह लडाख राजस्थान उत्तर प्रदेश केरळ महाराष्ट्र आग्रा छत्तीसगड पंजाब हरियाणा इंदोर या ठिकाणचे पर्यटन सदासर्वकाळ खुले आहे. भारतात एकूण दहा प्रकारचे पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी वाव आहे. ज्यामध्ये महत्त्वाचे आकर्षणे खेळातील वैविध्य आहे. राजस्थान, उत्तरप्रदेशच्या सन महोत्सवाचे एक वेगळे आकर्षण जगभरात आहे त्याचाही वापर आपण व्यावहारिक पर्यटनासाठी करू शकतो. ट्रेकिंग करणाऱ्यासाठी काही निवड ठिकाणे, अनवट वाटा यांचे वर्गीकरण करून गरजेनुसार पर्यटनस्थलांची उपलब्धता करून देऊ शकतो.   ज्याला आपण साहसी भटकंती म्हणू शकतो. त्यानंतर जंगल सफारी निसर्ग सफारी, वाळवंटातील उंट सफारी आणि जागतिक वारसा असणारी स्थळे यांचे उत्तम नियोजन करून पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते.   अजोड वास्तुशिल्पे प्राचीन लेणी आणि गुहा यांच्यासाठी स्वतंत्र शाखा काढता येईल. अश्या प्रकारे पर्याटनासाठी अनेक वाट खुणावत आहेत. भारतात 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला...