पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुविचार

  Knowledge-based society needs good books as well as good readers. 

डॉ. इशर... एक हिरा...!

इमेज
    डॉ. इशर जॉर्जे अहुलुवालिया या ख्यातनाम अर्थतज्ञ होत्या. या वर्षी आपण जे उत्तम हिरे गमावले त्यात हाही एक अजोड हिरा हरवला.यांनी ज्या संस्थंमध्ये काम केलं त्या संस्था आता नावाजलेल्या स्वरूपात आहेत. यांनी केलेल्या आर्थिक विचारमंथनात शहरीकरण आणि शिक्षण या दोन बाबींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.   Indian Council for Research on International Economic Relations (ICRIER) या संस्थेच्या त्या अध्यक्ष पदी कार्यरत होत्या. १५ वर्षांचा असा प्रदीर्घ काळ त्या या संस्थेत काम करत होत्या. त्यांनी केलेल्या शिक्षण व साहित्यातील योगदानाबद्दल २००९ मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. मॉन्टेकसिंग अहुलुवालिया यांच्या नावाचं मोठं वलय असूनही आपल्या क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. Industrial Growth in India: Stagnation Since the Mid-सिक्सटीएस(1986) आणि  Productivity and Growth in Indian Manufacturing (1992) हि औद्योगिक अर्थशाश्त्रातील भरीव पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  तसेच शहरीकरणावरही दोन पुस्तके लिहिली आहेत. ती म्हणजे  Transforming our Citie...